Posts

⬛नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

◼️नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.           दे शातील शिक्षण व्यवस्थेत या धोरणा अंतर्गत अमूलाग्र बदल केले जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा अधिकार (RTE- Right to Education) या कायद्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. तर दहावी-बारावी बोर्डाचे महत्त्वही कमी केले जाणार आहे. विशेष म्हणजे इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम केले जाईल. ( Cabinet under PM Narendra Modi gives approval to New Education Policy)           नव्या धोरणाच्या मसुद्यात मुलांच्या वयाऐवजी विकासाच्या टप्प्यांवर आधारित 5 + 3 + 3 + 4 असा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक रचना ◼️ 5+3+3+4 पॅटर्न आहे तरी कसा ? 1) 5 वर्षे - वय 3-8 वर्षे : पूर्व प्राथमिक तीन वर्षे आणि इयत्ता 1 ली 2 री 2) 3 वर्षे - वय 8-11 वर्षे : प्राथमिक शिक्षण - इयत्ता 3री ते 5वी 3) 3 वर्षे - वय 11-14 वर्षे : पूर्व माध्यमिक शिक्षण - इयत्ता 6वी ते 8वी 4) 4 वर्षे - वय 14-18 वर्षे : माध्यमिक शिक्षण - इयत्ता 9वी ते 12 वी ◼️ महत्त्वाचे नऊ मुद्दे- 1) अंडर ग्रॅज्युएट महाविद...

◼️पोटावर झोपणे आरोग्यास घातक

Image
                   बहुतांश लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते. मात्र, ही सवय आरोग्याच्या कित्येक समस्या निर्माण करू शकते. पोटावर झोपल्याने शरीराच्या रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. सोबतच या पोझिशनने बॉडी पोश्चर नैसर्गिकरीत्या राहत नाही, ज्यामुळे कित्येकदा बॉडी पेन देखील होते. अशा अनेक समस्या आहेत, ज्या पोटावर झोपल्याने उद्भवतात. त्याबाबत आज जाणून घेऊया. 📌 पोटावर झोपल्याने खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचत नाहीत, त्यामुळे अपचनाच्या समस्या निर्माण होतात. 📌 पोटावर झोपल्याने मान वाकडी होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन मेंदूला रक्तपुरवठा कमी पडतो, त्यामुळे डोके दुखू लागते. 📌 पोटावर झोपल्याने चेहरा दाबला जातो आणि चेहऱ्याच्या स्किनला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि पिंपल्स निर्माण होतात. 📌 पोटावर झोपल्याने शरीराला हाडे योग्य पोझिशनमध्ये राहत नाहीत, म्हणून जॉइंट पेनच्या समस्या निर्माण होतात. 📌 पोटावर झोपल्याने आपल्या पाठीचा कणा नैसर्गिक शेपमध्ये राहत नाही. त्यामुळे बैंक पेनची ...

◼️सफल बना देगी विवेकानंद की ये बाते l

Image
युगपुरुष विवेकानंद की दी गयी गई सीख और प्रेरणा वाकई किसी भी इंसान को न सिर्फ सफल बल्कि राष्ट्र भक्त बना सकती है। युवावस्था में ही वो इतना कुछ कह गए और कर गए कि इतिहास वर्तमान और भविष्य उन्हें प्रणाम करता रहेगा। जानिये वो खास 10 बातें जो विवेकानंद ने कही थी और जिनका पालन वो भी करते थे। 01 खुद को कमजोर समझना सबसे बड़ा पाप है। 02 जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी। 03 जब तक आप खुद पर विश्वास नहीं करते तब तक आप भागवान पर विश्वास नहीं कर सकते। 04 एक समय में एक काम करो, और ऐसा करते समय अपनी पूरी आत्मा उसमें डाल दो और बाकी सब कुछ भूल जाओ। 05 जब तक जीना, तब तक सीखना, अनुभव ही जगत में सर्वश्रेष्ठ शिक्षक है। 06 जीवन में ज्यादा रिश्ते होना जरूरी नहीं है, पर जो रिश्ते हैं उनमें जीवन होना जरूरी है। 07 दिल और दिमाग में जब लड़ाई हो तो दिल की सुनो। 08 किसी दिन, जब आपके सामने कोई समस्या ना आए आप सुनिश्चित हो सकते हैं कि आप गलत मार्ग पर चल रहे हैं। 09 पहले हर अच्छी बात का मजाक बनता है, फिर विरोध होता है और फिर उसे स्वीकार लिया जाता है। 10 उठो, जागो और तब तक रुको नहीं जब तक कि तमु...

◼️झुणका भाकर आणि आत्मनिर्भर!

Image
१९९३ ची ही घटना आहे. जागतिकरण झाल्यामुळे विदेशी कंपन्या हिंदुस्तानात आल्या. तेव्हा सॉफ्ट ड्रिंक कंपन्यांनी आपली strategy बनवताना ठरवलं की लिंबू पाणी, नारळाचं पाणी, लस्सी, ताक इत्यादी हिंदुस्थानी ड्रिंक्सचं महत्त्व कमी करायचं. त्यात ते यशस्वी ठरले आणि देशी पेये नेस्तनाबूत झाली. विदेशी सॉफ्ट ड्रिंकने फक्त इतकंच नुकसान केलं नाही तर पंजाबमधील शेतकऱ्यांशी करार करून गव्हाच्या जागी आम्ही सांगू ते पीक लावायचं अशी अट घातली. ह्या कंपन्यांच्या प्रॉडक्ट्ला हवे तेच पीक पंजाबी घेऊ लागले. गव्हाचे कोठार अशी पंजाबची ओळख पुसली गेली. पाठोपाठ त्यांची लस्सी आणि जिलेबी गेली. उरले फक्त विदेशी सॉफ्ट ड्रिंक्स. है विदेशी पदार्थ आपल्याला काय देतात? एक पिझ्झा खालला तर एक सफरचंद खा असे डॉक्टर सांगतात. कारण पिझ्झ्यामुळे बिघडलेली पचन यंत्रणा (digestive system ) सफरचंदाने नियंत्रणात आणता येते. मग प्रश्न येतो की पिझ्झा खावाच का? हाच प्रश्न पुढेही न्या, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक, चिप्स, नुडल्स, चॉकलेट्स....ही यादी वाढत जाईल. मग लक्षात येईल की माझी तब्येत वारंवार का बिघडते. कधीतरी ऐकलं असेल की ऐंशी वर्षांचे कोणी आजोबा डॉक्टरक...

◼️मी बघितलेला पक्षी...

Image
      काही दिवसांपूर्वी श्यामला कुलकर्णी यांचं एक पुस्तक वाचलं, तिथं एका पक्षाचं वर्णन केले होते. आणि लेखिकेनी आपला अनुभव असा मांडला की ते मनोमनी विचारात प्रकट होऊ लागले...                तुम्ही सर्वांनी मोर पाहिला असेलच. मोराइतका सुरेख पक्षी जगात नाही. एकदा त्याने पिसारा फुलवला, की आपण पाहतच राहतो. असा सप्तरंगी पिसारा पाहून आपण आश्चर्यचकित होतो.        अशा सुंदर पक्ष्याला १९६२ साली भारताने आपला 'राष्ट्रीय पक्षी' म्हणून खूप मानाचे स्थान मिळवून दिले. सगळ्या जगाने ते मान्य केले; कारण मोराचे सौंदर्य, मोराने नाचायला सुरुवात केली, की तो पिसारा फुलवतो. ही मोरपिसे, प्रत्येक पिसावर मध्यभागी असलेला डोळा, आजूबाजूने काळी, जांभळी पिसे यांचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील.            मोराच्या डोक्यावर तुरा असतो. मोर चालायला लागला, की त्याची गर्द निळी मान एकसारखी डोलत राहते. पोरांच्या चालण्यात एक प्रकारचा डौल आहे. मोर पाहणाच्याला चकित करतो आणि लोक पाहतच राहतात. आकाशात ढग गोळा झाले, की म...

◼️किसी को कोई फर्क पडा क्या ?...

Image
व्वा छान! मला वाटलंच तुम्ही हे शेवटचे हत्यार उचलालच! पण तुमचा मुख्य प्रश्न... आप पिछले एक महिने से मंदिर नही गये, किसी को कोई फर्क पडा क्या ? ...हा होता! लॉकडाऊन मध्ये मंदिर मशिदीच नाहीत तर बऱ्याच गोष्टी बंद आहेत. तरी आपण जगलो. जसे... आम्ही माझ्या समाजाच्या आदर्श संतांच्या पुण्यतिथीला त्यांच्या प्रेरणास्थळावर हजारोंच्या संख्येने न जमता यावेळी घरीच आदरांजली वाहिली. काही अडलं? आमच्या बौद्ध बांधवांनी सुद्धा यावेळी भीम जयंती दीक्षाभूमीवर लाखोंच्या संख्येनी न जमता, गावात मेणबत्ती रॅली न काढता साजरी केली. काही फर्क पडला? याचा अर्थ असा नाही, की भविष्यात या प्रेरणास्थळांवर आपण जमू नये. जमलंच पाहिजे. आणि नाही जमता आले तर त्यातून होणाऱ्या प्रबोधनाची पर्यायी साधनं प्रत्येकालाच शोधावी लागणार आहेत. पण संतांना अपेक्षित आणखी काही प्रश्नही आपल्याला विचारता येतील.. या काळात दारू पिली नाही काही अडलं? (इथे कुणी म्हणतील. नंतर आम्ही रांगा लावून महसूल पुरवला. मग मंदिरांनी तर गर्दी न जमवता पैसे पुरविले.) पार्ट्या केल्या नाही काही फर्क पडला? खर्रा खाल्ला नाही, आपण मेलो का ? (मी चोरून खाणाऱ्या ...

◼️मग सलाम कोणाला?

Image
मित्रा सलाम! माझ्या एका विद्वान मित्राने, 'चिनसारखी प्रगती करायला भारताला अजून पाचशे वर्षे लागतील. चीनच्या टेक्नॉलॉजीला तोड नाही.' असे म्हणत चीनच्या हुशारीला सलाम केले आहे. माझ्या या विचारवन्त मित्रास त्रिवार सलाम! कारण... चिननेच कोरोना व्हायरस चा शोध लावून सर्वांना घरी बसवलं. जगाला महामारीच्या खाईत ढकलला, आणि आपण मात्र मृतांच्या टाळूवरील लोण्याचा व्यापार करतोय. विज्ञान हे शांतीसाठी हवे असे बुद्ध सांगतात. म्हणून देश टेक्नॉलॉजीत किती पुढारी याला महत्त्व आहेच. पण त्याहीपेक्षा त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग जगद्कल्याणासाठी होतोय की विनाशासाठी? यालाही दसपट महत्त्व आहे. टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी स्वतःच्या शाळा सुरू केल्या आणि जगातल्या बहुजनांच्या पोरांना घरी बसवलं. आपणच म्हणतो ना ब्राम्हण हुशार होते पण त्यांनी हुशारीचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केला. मग त्या चीनच्या जागतिक ब्राह्मण्यवादाला तुम्ही सलाम करता? मान गये. मान्य आहे, आपण पाचशे वर्षे मागे आहोत. पण जगभर महामारी पसरवणाऱ्या चीन च्या हुशारीला सलाम करायचं की त्या रोग और जगाला हायड्रोक्सी क्लोरोक्वीन औषध पुरविणाऱ्या भारताला सलाम कराय...